Responsive Ad

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात पोलिसांवर आरोप करणाऱ्यांवर मुख्यमंत्री ठाकरेंचा संताप 

<strong>मुंबई :</strong> सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांवर केल्या जाणाऱ्या आरोपांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात झालेल्या विशेष मुलाखतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांचा मी तीव्र निषेध करतो. सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर आरोप करू नयेत. त्यांच्यावर

from bollywood https://ift.tt/2EFMj7t
via IFTTT

Post a Comment

0 Comments