Responsive Ad

'पानी' चित्रपटाच्या मतभेदानंतर सुशांतने यशराज चित्रपटाचा करार मोडला

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> आदित्य चोपडा आणि चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर यांच्यात क्रीएटिव डिफरन्समुळे 'पानी' चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही, ज्याबद्दल यशराज फिल्म्सवर सुशांत नाराज होता. यशराजचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबत हा खुलासा केला आहे.</p> <p style="text-align: justify;">शानू शर्मा यांनी पोलिसांना माहिती दिली की, 'यशराजसोबतचा तिसरा

from bollywood https://ift.tt/2YD7Gh5
via IFTTT

Post a Comment

0 Comments